युवकांसाठी वर्षाला २ कोटी रोजगारनिर्मिती करणार असे आश्वासन देऊन नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. पण सध्या परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे आम्हाला रोजगार द्या . अशी मागणी केंद्र शासनाकडे करीत बुधवारी युवक काँग्रेस तर्फे कणकवलीत 'मिस्ड कॉल' आंद ...
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उ ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनीने पुन्हा सुरुवात केली आहे. ...
कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. ...
राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे. ...
आंबोली मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर दरड पडलेल्या ठिकाणी वीस फूट दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
बांदा बस स्थानकानजिकच्या वीज खांबावरील जम्प स्पार्क होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी वीजखांबानजिक अनेक दुकाने असल्याने या प्रकाराने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी वीज वितरण कंपनीला याबाबत कल्पना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सर ...