अकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विष ...
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून ऐतिहासिक शनिवारवाड्यापर्यंतचे व्यासपीठ गाजविणारे डॉ. शिवरत्न शेटे यांनी आजवर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली. शिवचरित्र कथनात वर्तमानाचा शोध घेणारा हा व्याख्याता आचरण आणि उपक्रमशीलतेवर भर देतो. ...
मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली. ...
महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. ...
सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे करण्यात आले. ...