महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली असून दाखला घेऊन जा असे पालकांना मोबाईल द्वारे सांगितल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या शिक्षकाने शाळेविषयी चौकशी करणाऱ्या पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येत असल् ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शालेय सत्राबाबत असलेली अनिश्चितता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संपविली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शालेय सत्र १५ तर विदर्भातील शालेय सत्र २६ जूनपासूनच सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची ...
राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी मनसेचे ठाणे , पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते. ...
स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत. ...
जिल्ह्यातील अनेक शाळांची आरटीई अंतर्गत प्रतिपूर्ती २०१७ पासून थकीत आहे. लॉकडाऊनमुळे शाळेला पैशाच्या स्वरूपात येणारी फी बुडाल्याने शाळांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. फीच्या स्वरूपात मिळणारे पैसे ...