शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाब ...
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सध्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ जुलैला शहरातील अकरावीच्या उपलब्ध जागांची अंतिम निश्चित संख्या स्पष्ट होऊ शखणार ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच दरम्यान शिक्षणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश ...