कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणाप ...
राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे. ...
अत्याचाराच्या खटल्यातून सुटायचे असेल तर पन्नास कोटी रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मनीष हरीष मिलानी यांना खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाख ...
फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आले असून, या चिमुकल्याचा खून त्याच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एका युव ...
करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
Koyna Dam, satara news, rain सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
number of corona cases, death rate increased, news in satara म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिं ...