मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या ...
सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिका ...
सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. ...
या रॅली दरम्यान 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या कांबळे (सांगली) असे मुलीचे नाव असून जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुख सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले आहेत. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी विचारपूस केली. ...
कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण ह ...