महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले ...
उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. ...
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स् ...
गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांची कोंडी करणाऱ्या स्मार्ट सिटी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा मेहेर आणि सीबीएस येथील जंक्शनच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. ...
शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. ...
नाटकाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी इतर अभिनेत्यांच्या शब्दावर शब्द ठेवत राज्यभरात रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांवर प्रहार करत, आपली उद्विग्नता प्रसारमाध्यमांजवळ व्यक्त केली. ...