दोषदायित्व कालावधीतील किती रस्ते खराब झाले आणि ते दुरुस्त करुन घेण्याकरीता प्रशासकीय पातळीवर कशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी विचारणा कृती समितीचे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली. त्यावेळी शहर अभियंता सरनोबत यांनी शहरातील १९ रस्ते खराब झाले आहेत ...
हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७ ...
कल्याण-नांदेड-निर्मळ महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ...
वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुक ...
शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, खड्डेमय रस्ते अन् महानगरपालिका प्रशासनाचा रस्त्यांबाबतचा भोंगळ कारभार याचे वाभाडे काढणारे सचित्र दर्शन सिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांमधून कोल्हापूरवासीयांसमोर ठेवले. ‘खड्ड्यांतूनच खाली मोहेंजोदडो-हडप्पासारखे शहर सा ...