आश्चर्याची बाब म्हणजे सासूबाईसाठीचा हा जोडीदार आयुष्यभरासाठी नव्हे तर फक्त दोन दिवसांसाठीच हवा आहे. इतकंच नाही तर जोडीदाराला दोन दिवसांचे पैसेही मिळणार आहेत. ...
लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ? ...
आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/ न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण एरवी आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत? ...
Alert : पण सोशल मीडियावर आपली माहिती शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. त्यासाठी कोणत्या गोष्टी फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करणं टाळायला हवं हे माहित करून घ्यायला हवं. ...
Fertility Age Impact : सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात.सध्याच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रजननासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
''दिल पे पथ्थर रख के मुह पे मेकअप कर लिया.. मेरे सैंया जी से आज मैने ब्रेकअप कर लिया.. '' हे गाणं ऐकायला जेवढं मस्त आहे ना, तेवढंच कठीण ब्रेकअपचा त्रास सहन करणं आहे. त्यामुळे जर हे गाणं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असं वाटत असेल, तर अगदी आजपासूनच ...