रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाण ...
संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भ ...
गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले. ...
कोकणात उन्हाळी शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली आहे. ...
गुन्ह्यांच्या तपासाला दिशा देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते श्वानपथकाची. तब्बल ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनच हे श्वान पोलीस दलात सहभागी होतात. ...
इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळ ...
मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ता ...
राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या अर्थसंकल्पात पर्यटन, फलोत्पादन, खार बंधारे, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थि ...