या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेले लग्न मंडप कोसळले. गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे. ...
Sanatan Dharma Pathshala Trust is my personal trust- Ajay Shrivastav : पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना द ...
चिपळूण : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेल करण्याच्या राष्ट्रवादीच्या डॉ. तानाजीराव चोरगे यांना राष्ट्रवादीतूनच ... ...