दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गा ...
आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केली ...
राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ...
पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसा ...
मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड ता. लांजा) येथील पुलावर शनिवारी सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही जागीच ठार झाले. ...