लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले, मराठी बातम्या

Ramdas athawale, Latest Marathi News

"ठाकरे सरकार रामाचे नाही, भिमाचे नाही आणि कामाचेही नाही": रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale criticised thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकार रामाचे नाही, भिमाचे नाही आणि कामाचेही नाही": रामदास आठवले

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर ...

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | Amitabh Bachchan and Akshay Kumar will be given security; Ramdas remembers Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप ...

'राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, मग 'हम दो हमारे दो'चा नारा द्यावा' - Marathi News | Rahul Gandhi should marry a Dalit girl, then give the slogan 'Hum do hamare do' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, मग 'हम दो हमारे दो'चा नारा द्यावा'

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्या विवाहाची नेहमीच चर्चा होत असते. देशातील बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या लग्नासंदर्भात अनेकदा जाहीरपणे मतंही व्यक्त होतात. ...

कृषी कायदे मागे घेतले तर संविधान धोक्यात येईल, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे मत - Marathi News | If agriculture laws are withdrawn, the constitution will be threatened, says Union Minister Ramdas Athavale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कृषी कायदे मागे घेतले तर संविधान धोक्यात येईल, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे मत

दि्ल्लीत आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवेे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, अशी भीतेी केंद्रीय  समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...

केंद्रीय कृषी कायदा मागे घेतल्यास लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale says if farm laws are withdrawn then constitution will be threatened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय कृषी कायदा मागे घेतल्यास लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल: रामदास आठवले

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तर लोकशाही आण ...

रामदास आठवलेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केली मोठी घोषणा! - Marathi News | mumbai bmc election 2022 rpi leader ramdas athawale meeting with party leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवलेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केली मोठी घोषणा!

Mumbai BMC Election 2022 : रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) लागले कामाला. महापालिका निवडणुकीसाठी केली महत्वाची घोषणा.  ...

शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले - Marathi News | Demand for repeal of farmers' laws is unconstitutional and anti-democratic: Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले

शेतकरी नेते आंदोलन भडकवत आहेत ...

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' म्हणत जोरदार टोला लगावला होता. (Rahul Gandhi) ...