नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला. ...
इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने ...
कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल. ...
भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या देशव्यापी उपोषणावर विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राजू शेट्टींनी तर खिल्ली उडवत त्यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही सुचवले आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील ‘१० जनपथ’ निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला दीडपट हमीभाव यासाठी यापुढे एकत्र काम करण्याचा निर्णय य ...