आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अ ...
Marathawada Rain : मराठवाड्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनसारखा बरसत आहे. पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले आहे. धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल ...
- पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ;; चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला लागले पाणी; नोकरदार आणि बाजारकरूंची तारांबळ, रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण ...