आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
What To Do With Leftover Pakoda Batter: पावसाळा म्हटलं की भजी आलीच..(Monsoon Special) पण पोटभर भजी खाऊनही नंतर पीठ उरलंच असेल तर?(3 delicious recipe from left pakoda batter) ...
Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी मंगळवार, २७ रोजी सकाळी ९ वाजता मृत साठ्यातून बाहेर आले अन् उपयुक्त पाणीपातळीकडे वाटचाल सुरू केली. १८ मेपासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. ...
Mumbai Rains Update Today: नैऋत्य मोसमी पावसाने ज्या दिवशी मुंबईत पाऊल ठेवले, त्याच दिवशी तुफान पाऊस झाला. इतका की रस्ते पाण्याखाली गेले. लोकल सेवा ठप्प झाली आणि देशाच्या आर्थिक राजधानीची प्रचंड फजिती झाली. ...
राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...