सोयाबीनचा बाजार मागील दोन वर्षात सुधारला नाही. दोन-दोन वर्षे दर वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन चार हजार रुपयांपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागले आहे. ...
return monsoon साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये वर्दी देतो. ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देशभर पसरतो. १७ सप्टेंबरदरम्यान तो वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः परततो. ...
Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने लातूर आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर इतर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांना त्यासाठी कारणीभूत ठरवले जात असतानाच, यावर्षी मान्सून तिबेटपर्यंत पोहोचल्याची चिंतेत आणखी भर घालणारी बातमी हवामानशास्त्रज्ञांनी दिली आहे. ...