बुधवारी दुपारी उत्तर प्रदेशातील बदायूं येथे एक खाजगी बस अनियंत्रित होऊन पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात उलटली. या अपघातात एका निष्पाप मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ...
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. ...
Crop Insurance : विमा कंपनीकडून तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये ३,४१,५०५ शेतकऱ्यांना वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या दरम्यानच विमा दिला गेला. ...