कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...
केंद्र सरकारने बेकायदा ठरवून बंदी घातलेल्या एलईडी लाइट फिशिंग आणि पर्ससिन नेट फिशिंगच्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मत्स्य विभागास आणि भारतीय तटरक्षक दलास देण्यात आले आहेत. ...
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात ये ...
रायगड जिल्हा नियोजन समितीकडे २०१८-१९ या कालावधीसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणेने तब्बल ३३१ कोटी १२ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र जिल्ह्याच्या वाट्याला प्रत्यक्षात २५५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. ...
महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवासाठी शनिवारी लाखोंचा जनसागर लोटणार आहे. पाच दिवसांपासून सुरू झालेल्या या छबिना उत्सवानिमित्त विरेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. ...
गेल्या काही महिन्यांत पेण व अलिबाग तालुक्यामध्ये धरमतर खाडी किनारच्या गावांतील समुद्र संरक्षक बंधारे पौर्णिमा व अमावस्येच्या मोठ्या सागरी उधाणाने फुटून समुद्राचे पाणी भातशेती क्षेत्रात घुसून तेथेच साचून राहत आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील खाडी किन ...
महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना दिले आहे तर दुसरीकडे रायग ...
तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...