दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...
३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरात राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टसह विविध धर्मिय, समाजबांधवांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मर ...
तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. ...
पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो ६ जून हा दिवस ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दोन दिवस रायगडावर विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अमर पाटील या ...
शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...