Raigad : २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. ...
Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. ...
Uran : जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या नोव्हेंबरच्या (८) आयोजित बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आणला होता. ...