माेदी म्हणाले, की काँग्रेस विसर्जित झाली असती तर लाेकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. देशात जातीयवाद राहिला नसता. शिखांचे हत्याकांड झाले नसते, दहशतवादही राहिला नसता. काश्मिरी पंडितांना काश्मीर साेडावे लागले नसते. ...
लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या. ...
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम प ...
जैन समाज अहिंसक, शांतीप्रिय : यावेळी आचार्य लोकेशजी यांच्या नेतृत्वात भेट घेण्यासाठी आलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संबोधित केले. ...