परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. ...
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे. ...
घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली. ...
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला अस ...
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़ ...
गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ ...