जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ५३ कोटी ७७ लाख २२ हजार ८८ रुपयांचा निधी ३० जानेवारी रोजी ६ तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शासनाचे दुष्काळी अनु ...
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे. ...
दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़ ...
येथील बसस्थानक परिसरातील खड्डे आणि गटार व्यवस्थेसाठी महामंडळ प्रशासन प्रत्येक महिन्यात कामे काढत असले तरी खड्ड्यांचा, धुळीचा आणि पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याने कामांच्या माध्यमातून केलेला खर्च पाण्यात जात आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासनाने ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नुकताच एका आदेशान्वये वितरित करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने कामे होण्याचा मार्ग म ...
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय रस्त्यावर मरडसगाव पुलावर दोन्ही बाजुने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे बनले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याकडे संबंधित गुत्तेदाराकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ...