राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. ...
NCP SP MP Supriya Sule News: ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...
Jalgaon municipal corporation elections 2026: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. जळगावमध्ये महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पण, पहिल्याच बैठकीत चर्चा फिस्कटली. ...