Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ...
नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी नगर परिषदेच्या हद्दीतून जाणारा रस्ता आगामी काळात कशी वळणे घेणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, ...
त्र्यंबकेश्वर : अंबोली येथील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार विठोबा पाटील मेढे यांचे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिकाडी या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर मुंबईच्या एम्पथी फाउंडेशनने बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. ...
सटाणा : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस व मराठी भाषा पंधरवडानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संत साहित्याचे अभ्यासक तसेच मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे या ...
देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...
सटाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३) येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बागल ...
कसबे सुकेणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावाचे कारभारी थेट गुढघाभर पाण्यात उतरले आणि इतर कर्मचारी व नागरिकांच्या बरोबरीने काम करत तब्बल दहा टन कचरा संकलित केला. ...