कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतक-यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...
रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार ...
विधीमंडळात आमदारजयंत जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता, ते म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणा-या भारतीय प्रशाकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु केलेली आहे. केंद् ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील धुळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई विष्णू आव्हाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीवर आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आहे. निवडणूक निर्णय अ ...
पेठ : कापुर्णे गावातील शाळेच्या मुलांसाठी आपुलकी सामाजिक बहुद्देशीय ग्रुपच्या वतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून चिमुकल्यांची तहान भागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापुर्णे शाळेला एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली. ...
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला ...