जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी परिवाराच्या वतीने आयोजित महाआरती व सत्संग सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संकल्प केला. ...
मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले. ...
नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमद ...
नांदूरशिंगोटे -जंगलाचे संवर्धन व सरंक्षण व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने ग्रामवन योजना सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील चापडगांव या एकमेव गावची योजनेसाठी निवड झाली आहे. वनविभागाच्या ५७० हेक्टर जमिनीवर जंगलवाढीसाठी मृद व जलसंधारण तसेच वनसंवर्धनाचे क ...
त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्य ...