खामखेडा : गेल्या दीड-दोन ंमहिन्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा चाळ बांधण्यासाठी लॉटरी पद्धतीत निवड झालेले शेतकरी अद्यापही कांदाचाळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथे जैव विविधता दिनानिमित्त स्थानिक ग्रामस्थांनी वनसरंक्षण व वनसंवर्धन कसे करावे याबाबत विशेष सहकार्य करु न मदत केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
येवला : विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग बाभूळगाव ता.येवला येथे सुरु आहे. बुधवारी सायंकाळी शहरात दुर्गा वाहिनीच्या २१५ युवतींचा समावेश असलेली भव्य शोभा यात्रा निघाली. शिस्तबद्ध शोभायात्रेस शनिपटांगणापा ...
अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले. ...
बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले. ...
लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक ...
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या शिक्षण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच पालकांची मो ...