केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संचलित महर्षी सान्दीपनी राष्टय विद्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेच्या अभ्यासक्रमाच्या कण्ठगत परीक्षेत वेदभूषण घनश्याम किशोर कुलकर्णी देशात प्रथम आला आहे, तर सौरभ सुधीर पा ...
गवंडगावसह चार गावांच्या रस्त्यांसह देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता ते तळवाडे रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गवंडगाव येथे उपसभापती रूपचंद भागवत यांचे सुरू असलेले उपोषण ...
बांधकाम व्यवसायातील गुणवत्ता ही या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यावर टिकून असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून गुणवत्तापूर्ण काम करण्याची गरज आहे. ...
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले. ...
शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उप ...
घर बांधण्यावर लक्ष केंद्रित करताना त्यात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पाहून ते ठरविले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत बांधकाम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आजच्या बांधकामांद्वारे नैसर्गिक संसाधनांवर घाला घातला जात आहे. ...