खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. ...
गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी क ...
मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो.... ...
भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंत गोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली. ...
राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. ...
२०१७ साली दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धा जिंकत नाशिक शहरात पहिला किताब मिळवणाऱ्या अम्मर मियाजी या साहसी क्रीडापटूचा दाऊदी बोहरा संप्रदायाच्या दावत ए हदीया, मुंबई आणि अंजूम ए हकिमी, नाशिक या धर्मादाय संस्थांच्या वतीने धर्मगुरू अल हद मुसताली भाईसाब ...