वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ...
कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...
सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला. ...
उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी द ...
महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास क ...
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोर ...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...