यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगक ...
दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक लक्ष्मण गणपत वाघ (२२) याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत ...