देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकस ...
दिडोंरी : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने लखमापुर ते भनवड रस्त्यावर शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख अरु ण वाळके यांच्यावतीने खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. ...
सिन्नर : मुख्याध्यापकांना वेतनवाढी साठी संस्था चालक वेठीस धरत असेल तर शिक्षणाधिकारी वेतन वाढ देतील अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. ...
जळगाव नेऊर : परिसरात झालेल्या पावसाने मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे. ...
नांदगाव : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचेवरील दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरीत रद्द करावेत व ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर बदनामी केल्यामुळे मानहानीचा दावा त्वरीत दाखल करावा अशी मागणी वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाळक ...
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूना तात्काळ अटक करावी या आशयाचे निवेदन मनमाड येथील भीमसैनिकांकडून पोलीस निरीक्षक , जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना देण्यात आले. ...
झोडगे : मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या पूर्ण केल्या असून पावसाने उसंत दिल्यानंतर निंदणी खुरपणी कामाला वेग आला आहे. नेमके याच दरम्यान गेल्या दहा दिवसापासून मालेगाव तालुक्यात युरिया खत गायब झाल्याने शेतकऱ् ...
नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ...