सिन्नर: अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून वंचित शोषितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांचे साहित्य लढण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन तहसीलदार राहूल कोताडे यांनी केले. ...
नांदूरवैद्य -: वंजारवाडी येथील अमित पंड्या नूतन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टक्केवारीची परंपरा कायम राखत ग्रामीण भागात टक्केवारीचा उच्चांक गाठला आहे. ...
येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत. ...
मांडवड : पांझण रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या रेल्वेपुलाखाली पावसाचे पाणी साचत असल्याने मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, तसेच मोहेगाव परिसरातील नागरिकांना व शेतक-यांना ... ...
या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...