तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...
रामकृष्ण उपसा सिंचन योजनेंतर्गत राज्य शासनाने बँकेला ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये अदा करून ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेसाठी तारण ठेवलेल्या १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील कर्जाचा बोजा अद्याप हटविलेला नाही. ...
Nashik Dam Water Update : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील १३ धरणे ओव्हरफ्लो झाली असून धरणातून विसर्गही कायम आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अद्यापही कमी पावसाची नोंद झाली असतानाही धरणसाठयात मात् ...
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...