मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मेट्रोच्या रखडलेल्या कामांवरून नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ मेट्रोची कामे सुरू असण्यावरून एमएमआरडीएला नेहमीच सामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...
काऊन्सिल फाॅर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (अायसीएसई) च्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास हा दहावीत 99.4 टक्के गुण मिळवत देशात पहिला अाला अाहे. तर 12 वीच्या परीक्षेत एकूण 7 विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले अाहे. ...
आगरी बोली प्रचार-प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला असून सर्व स्थरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
जागतिक मातृदिनानिमित्त क्रिएटिंग पाॅसिबिलीटीज या संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गाैरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यावेळी गाैरी य ...
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय , सरस्वती सभागृह,येथे कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोंदे , स्वरूपाराणी उबाळे प्रमुख प ...