मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. ...
विकेंड असो वा उन्हाळ्याची सुट्टी सर्वांनाच धकाकीच्या जीवनापासून थोडावेळ का होईना बाहेर कुठेतरी जायचं असतं. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना कंटाळा आलेला असतो. ...
महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले हैद्राबादचे पाेलिस अायुक्त महेश भागवत यांच्या मानवी तस्करी राेखण्याबाबतच्या कामाला जागतिक पातळीवर गाैरविण्यात अाले अाहे. ...
शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे. ...
मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संशयित दहशतवादी फैजल मिर्झाच्या (३२) चौकशीतून समोर आली आहे. ...