मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महारेरा कायद्यांतर्गत नोंदणी न करण्यात आलेले प्रकल्पही या कायद्याच्या कक्षेत येतील, अशी माहिती महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...
मुंबईतील मोठ्या कचराभूमीपैकी एक असलेली मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून १ आॅक्टोबरपासून या कचराभूमीला टाळे लागणार आहे. ...
पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे. ...