आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘मुख्यमंत्री साहेब, माझ्या तक्रारीची आपण दखल घेऊन मला न्याय मिळवुन दिला. थेट आपल्याशी बोलायला मिळाले, आपला आभारी आहे’, अशा शब्दात उल्हासनगर येथील रिक्षाचालक अरुण खैरे यांनी आपली भावना लोकशाही दिनात आज व्यक्त केली. ...
प्रदूषणाच्या मगरमिठीतून मिठी नदीला मुक्त करणाऱ्या प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या परिसरातील १.३ कि.मी. लांबीच्या मार्गावरील सांडपाणी व मलजल रोखून त्यावरील प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मिठी नदीत सोडण्यात येणार आह ...
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे महागाई, भ्रष्टाचार व शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे. ...
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येईल. पाच वर्षांत काम पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-वर्सोवा हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. ...
मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला पाठीमागून चालकाचे वेगात नियंत्रण सुटल्याने कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला. ...