मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यातील निवासी डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिका संपावर गेल्यास मेस्मा लावण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला आहे. याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आहे. ...
उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनने शनिवारी अखेर मुंबईसह महाराष्ट्रातूनही माघार घेतली; तशी घोषणाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली. ...
गेली ११९ वर्षे ‘रोगापहारि विज्ञानं लोककल्याण साधनम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील पहिली हाफकिन ही संशोधन संस्था जीवशास्त्रीय व लस संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. ...
महादेव धुरंधर यांचा जन्म मुंबईचा. शालेय शिक्षण मात्र कोल्हापुरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड. धुरंधरांचे चित्रकलेतील पहिले प्रेरणास्थान आबालाल रहिमान. ...
फॅशन डिझायनर आईच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या लक्ष सिंग (वय २२) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालीअसून, त्याचा मालमत्तेवरून आईशी वाद होत होता, त्यातून त्याने हत्या केल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. ...
लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़ ...