मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. ...
भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या रोडरोमियोंना जाब विचारणाºया वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार सायनमध्ये घडला. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपू मंडल याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सर्वाधिक गांजाचा खप असलेल्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांमध्ये देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अहवालानुसार, नवी दिल्लीला तिसरा आणि मुंबईला सहावा क्रमांक देण्यात आला आहे. ...
नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली. ...
एकंदरीत मुंबईचे बकाल स्वरूप आणि दैन्य वाढते आहे. त्यात भर म्हणून आता फोर्ट आणि नरिमन पॉइंट येथील कार्यालये रिकामी होत आहेत. एअर इंडियाचा महाराजा त्याची शान हरवून बसला आहे. त्यामुळे एअर इंडियाची उत्तुंग इमारतही मोठ्या प्रमाणात रिकामी आहे. ...