मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे ...
मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सायन- पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. ...
विकासकामांच्या आड येणाऱ्या आणखी २०६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. यामध्ये मेट्रो रेल प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ...
राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदी जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांच्या देखाव्यात ‘पर्यावरण’, ‘प्लॅस्टिक बंद’, ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित देखावे तयार केले जात आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनांच्या टाक्यांपर्यंत जाणाऱ्या आगंतुकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईसह आणखी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसा प्रस्तावच रविवारी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत मान्य करण्यात आला. लवकरच तो काँग्रेसपुढे मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. ...
मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी याबाबतचे निर्देश दिले असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे आणि पुनर्विकास प्रक्रियेला गतिमान करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...