मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही पंधरा हजार रुपये बोनस मिळावा म्हणून उद्यापासून मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. ...
अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, गाळे आणि यामध्ये काम करणारे कामगार अथवा नागरिकांचा अशा दुर्घटनांत बळी जात असून, त्यांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
म्हाडा पुनर्विकास करणाऱ्या मुंबईतील ४९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़ ही मंजुरी म्हणजे गेली अनेक वर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भाडेकरूंना दिवाळी भेटच मिळाली आहे. ...
बेस्टच्या बसमधून सवलतीत प्रवासाबाबत प्रशासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला माहिती तंत्रज्ञान विभागाने परस्पर मनमानी करीत, गेल्या महिन्याभरापासून नवीन पास बनविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. ...