मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोळसा, लाकूड, रॉकेल किंवा डिझेल यासारख्या इंधनांवर चालणाऱ्या भट्टीसाठी जेवढ्या प्रमाणात इंधनाचा साठा करण्याची परवानगी असेल तेवढ्याच प्रमाणात साठा करणे बंधनकारक आहे. ...
होमी भाभा क्लस्टर विद्यापीठाच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर आता यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल. ...
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर (रावण) आझाद यांना पोलिसांनी मालाडमधील हॉटेलमध्ये शनिवारी नजरकैदेत ठेवत त्यांची वरळीतील सभा रोखल्याने रिपब्लिकन गटांसह विरोधकांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. ...
दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने नवीन नियम लागू करताना ग्राहक व तळागाळातील केबल व्यावसायिकांचा विचार करण्याऐवजी केवळ ब्रॉडकास्टर्सच्या हिताचा विचार केला आहे. ...
नवीन नियमावलीनुसार ही जी जमीन उपलब्ध होईल, तिच्यावर बिल्डर, जमीन विकासक व हॉटेल उद्योजकच कब्जा करतील. कारण, ही जमीन प्रचंड महाग असेल आणि राजकारणी त्यात- विकासासाठी जमीन उपलब्ध करून देऊन आपले हात धुवून घेतील व त्यानंतर उद्योजक आपले बाहू पसरवतील. ...
भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे. ...