मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात एसटीच्या तिकिटांच्या तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...
सायन-पनवेल महामार्ग रुंदीकरणावेळी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेरुळ एलपी येथे दोन, एसबीआय कॉलनीजवळ एक आणि उरण फाटा येथे एका भुयारी मार्गाची निर्मिती केली होती ...