मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. ...
सध्या कोविड-१९ मध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांची वर्दळ नसल्याने सर्प शाळेतील आवारात फिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे साप कधीकधी शाळेतील वर्गातही येतात. ...
CoronaVirusUnlock, MumbiBest, StateTransort, Sangli मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, मात्र त्यातील शंभरावर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने गहजब निर्माण झाला होता. ...
Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन अभिवादन करत आदरांजली वाहिली. ...
Lalbagh cylinder Blast Update : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मंगेश राणे यांची मुलगी पूजा राणे हिचे बुधवारी लग्न होते, तर रविवारी हळद होती. मात्र, रविवारी सकाळी राणे कुटुंबीयांच्या घरात सिलिंडर स्फोट झाला आणि नियतीने घाला घातला. ...
Mumbai Police : मुंबई पाेलिसांनी ‘ऑल आउट ऑपरेशन’अंतर्गत विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या शहर व उपनगरातील तब्बल ७० आरोपी, समाजकंटकांना अवघ्या तीन तासांत जेरबंद करण्यात आले. ...
Lalbagh cylinder blast : लालबाग येथील गणेश गल्लीतील चारमजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी ७.२३च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात सुशीला बगारे (६२) यांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले ...