मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nitin Gadkari : मुंबईतील आजचं हे संमेलन मला 1995 सालच्या माझ्या राज्यमंत्री या कारकिर्दीची आठवण करुन देत आहे. त्यावेळी, मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या कामासाठीचे रिलायन्स कंपनीचे एक टेंडर रद्द केले होते. त्यावेळी, धीरुभाई अंबानी तेथे होते, ते माझ्याव ...
पैसा मिळवणे तशी सोप्पी गोष्ट नाही, आणि ज्यांना मिळतो त्यांच्यासाठी ती अवघडही नाही. मात्र, ज्या क्षेत्रातून किंवा ज्या व्यापारात आपणास पैसा मिळतो, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. ...
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. ...