लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Ramdas Athwale: 'शौर्य अन् धैर्याचा महामेरू, माता 'जिजाऊ'च शिवाजी महाराजांच्या गुरू' - Marathi News | Ramdas Athwale: 'Mahameru of valor and patience, mother' Jijau 'is Shivaji Maharaj's guru', Says Ramdas Athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शौर्य अन् धैर्याचा महामेरू, माता 'जिजाऊ'च शिवाजी महाराजांच्या गुरू'

Ramdas Athwale: भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. ...

नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत - Marathi News | Nawab Malik was not immediately released, the High Court gave ED time to file reply | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत

Nawab Malik Petition Adjourns : आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.  ...

‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश  - Marathi News | ‘Dervan Youth Games’ state level sports competition start from March 14; Also includes adventure sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश 

कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे ‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Russia Ukraine War: अणुयुद्ध झाल्यास अर्ध्या तासात १० कोटी मृत्यू, १८ हजार वर्षे मागे जाईल जग, मुंबईसारख्या शहरात होईल मृत्यूचं तांडव - Marathi News | Russia Ukraine War: 100 million deaths in half an hour if nuclear war breaks out, the world will go back 18,000 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अणुयुद्ध झाल्यास काय होणार? मुंबईवर अणुबॉम्ब पडल्यास किती हानी होणार? धक्कादायक आकडेवारी आली समोर 

Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू ...

कचऱ्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या बैठकीत घमासान चर्चा - Marathi News | who is responsible for waste big discussion at the meeting of the brand ambassador in lokmat event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या बैठकीत घमासान चर्चा

मुंबईसह एमएमआर विभागामधील कचऱ्याचा प्रश्न हा केवळ कचऱ्याच्या ढिगा पुरता मर्यादित राहिलेला नाही. ...

Naveen Shekharappa: प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ - Marathi News | Naveen Shekharappa: Don't go after fame, save your kids, cannon fired by Sule supriya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ

युक्रेनच्या खार्किव येथे सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. ...

Budget Maharashtra: 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार, कसं असणार बजेट? - Marathi News | Budget Maharashtra: Budget session from March 3 in Maharashtra assembly, what issues will be raised? How will it be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार, कसं असणार बजेट?

गेल्यावेळी संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडणार अशी चर्चा होती ...

मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात - Marathi News | 15% reduction in water supply in Mumbai city and suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे ...