आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Lalbaug-Parel Gudi Padwa Swagat Yatra 2026: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमुळे संपूर्ण मुंबईत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. विशेषतः लालबाग-परळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून शिव ...
जो काही प्रकार घडला त्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे, असे तावडे यांनी संगितले. या फ्लॅश लाइट्सबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वाहन पुरविणाऱ्या कंपनीकडूनच वाहनाचे जे काही साहित्य असते, ते आधीच वाहनात होते, असे अधिकाऱ्याने सांगितल्याच ...
Man pushes Wife in Front of Local Train: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने मुंबई हादरली. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून थेट पत्नीलाच धावत्या लोकल रेल्वेगाडीसमोर ढकलले. ...